गुरुवार, ६ मे, २०१०

शून्य

ठरवलेलं असं काही आयुष्याच्या सुरूवातीला, किती खितपत तो चाललाय प्रवास
ज्याच्यासाठी घडलो नाही, त्याच्यासाठी जीव टाकत-धडपडत तो चाललाय प्रवास
ध्येयं नावाचे पतंग हवेत भिरकावयाचे असतात का? ते काटले जातात का?
एका शून्याकडून दुसऱ्या शून्याकडे, किती अभिमानाने तो चाललाय प्रवास!

०६.०५.२०१०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: